चाळीसगाव स्वतंत्र जिल्हा निर्माण व्हावा, या मागणीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात शहरासह जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या...
Read moreसध्या शेती बेभरवशाची झाली आहे. कधी अवकाळीचा फटका, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ, अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी त्रासला...
Read moreगोलाणी व्यापारी संकुलात खरेदीसाठी येताय, थांबा, घरून येतानाच नाकाला रूमाल लावून या. कारण या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर तुम्हाला दुर्गंधीचा सामाना...
Read moreपीडित दलित शिक्षिकेस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या संशयित आरोपीस तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे (रिपाइं) सोमवारी...
Read moreअलीकडच्या गतिमान व धावपळीच्या युगात तीन ते चार दिवस चालणारा विवाह सोहळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. विवाह सोहळ्यांना...
Read moreआदिवासी-बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षात मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळून आला आहे. मणिपूरमध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी अडकले होते. मुक्ताईनगरच्या आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांशी...
Read moreनवीन वाळू धोरणानुसार जळगाव जिल्ह्यातील रहिवाशांना आता ६०० रुपये दराने वाळू उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी (ता. १०) टेंडर...
Read moreकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात त्या महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विषयांसाठी कमीत कमी दोन...
Read moreकवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विधी शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली. २२ मेपासून परीक्षांना...
Read moreजी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुसरून अभ्यासक्रम तयार केला आहे. यानिमित्त महाविद्यालय...
Read moreपाचोरा व भडगाव तालुक्यात शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमासंदर्भात आढावा बैठक नुकतीच झाली. आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी कार्यालयाच्या...
जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा असलेल्या प्रशासकीय इमारतीत अवैध वाळू वाहतूक करणारी सुमारे शंभरपेक्षा अधिक वाहने जप्त करून ठेवली आहेत. गेल्या तीन...
जिद्द अन् चिकाटीची धरता कास, येवोत संकटे किती ही.. यश मिळेल हमखास' या काव्यपंक्तीचा आधार घेत एका अहिराणी तरुणाने चक्क...
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (महाजेनको) नियमित नोकरभरतीमधील आदेश रोखून ठेवत सुटीच्या दिवशी ५ मेस १८ सेवानिवृत्त अभियंत्यांना २ वर्षांसाठी...