शैक्षणिक

NCERT चा मोठा निर्णय, अभ्यासक्रमातून’ ‘डार्विन उत्क्रांती सिद्धांत’ मजकूर हटविला

मुघल कालखंडातील काही घटनांबाबतचा मजकूर हटवल्यानंतर NCERTने पुन्हा एकदा मोठे पाऊल उचलले आहे. एनसीआरटीने आता जगातील महान शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या...

Read more

‘वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया’सोबत काम करण्याची विद्यार्थ्यांना संधी; मिळणार ‘इतके’ स्टायपेंड

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्हाला वाणिज्य मंत्रालयासोबत काम करायचे असेल आणि...

Read more

महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात चालढकल

राज्यात विविध महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मागील आर्थिक वर्षात केंद्र आणि राज्य यांच्या एकत्रित हिश्श्यातून...

Read more

विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनला सुरू, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

विदर्भ वगळता राज्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असे...

Read more

पश्चिम महाराष्ट्रात नव्या १९७ महाविद्यालयांची मागणी, कौशल्याधारित महाविद्यालयांना पसंती

शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून तब्बल १९७ नव्या महाविद्यालयांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक ९२, सांगलीतून ५३...

Read more

डीएड बंद; शिक्षक होण्यासाठी आता बीएडच करावे लागणार

नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात आता शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. त्यानुसार वर्षानुवर्षे शिक्षक घडविणारा डीएडचा अभ्यासक्रम बंद होणार आहे. त्याऐवजी...

Read more

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर; ‘सकाळ विद्या’ आणि ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट’तर्फे संधी

शास्त्र शाखेबरोबरच अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. 'सकाळ विद्या' आणि 'विद्यालंकार इन्स्टिट्यूट'...

Read more

आता JEE परीक्षा न देताही घेता येणार ‘आयआयटी’मध्ये प्रवेश; असा आहे अभ्यासक्रम

बारावीनंतर आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे बहुतेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यासाठी विद्यार्थ्यांना अखिल भारतीय प्रवेश परीक्षा (JEE) द्यावी लागते. पण तुम्हाला माहिती...

Read more

‘पीएमश्री’अंतंर्गत शाळांवर सुविधांचा पाऊस! प्रत्येक शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार राज्यातील ८४६ शाळांची 'पीएमश्री'साठी निवड करून या शाळांचा सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात...

Read more

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ‘उमवि’त ‘मासू’ची स्थापना

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (KBCNMU) महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (MASU) संघटनेची स्थापन करण्यात आली. 'मासू' महाराष्ट्रभर तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या...

Read more
Page 1 of 8 1 2 8

ताज्या बातम्या

शासकीय योजनांच्या जत्रेसाठी सज्ज राहा; आमदार किशोर पाटील

पाचोरा व भडगाव तालुक्यात शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमासंदर्भात आढावा बैठक नुकतीच झाली. आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी कार्यालयाच्या...

अवैध वाळूच्या वाहनांची भरली जत्रा; 3 वर्षांपासून वाहने पडून

जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा असलेल्या प्रशासकीय इमारतीत अवैध वाळू वाहतूक करणारी सुमारे शंभरपेक्षा अधिक वाहने जप्त करून ठेवली आहेत. गेल्या तीन...

पाक सीमेजवळ अहिराणी तरुणाने रोवला झेंडा; तरुणांसाठी रोलमॉडेल…!

जिद्द अन् चिकाटीची धरता कास, येवोत संकटे किती ही.. यश मिळेल हमखास' या काव्यपंक्तीचा आधार घेत एका अहिराणी तरुणाने चक्क...

निवृत्त 18 अधिकाऱ्यांची ‘महाजेनको’कडून पुनर्नियुक्ती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (महाजेनको) नियमित नोकरभरतीमधील आदेश रोखून ठेवत सुटीच्या दिवशी ५ मेस १८ सेवानिवृत्त अभियंत्यांना २ वर्षांसाठी...