ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेडमध्ये दुर्दैवी घटना, गोठ्याला आग लागून दोन बैलांचा होरपळून मृत्यू

अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील शिवाजीराव टेकाळे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून दोन बैल मृत्यू गाय वासरू जळाले आहेत यासह शेतातीलअवजारे व बैलाचे खाद्य असलेले कडबा जळून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *